१९७५ पासून गोड परंपरेचा प्रवास
१९७५ साली सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे महादेव जौंजाळ आणि गजानन जौंजाळ या दोन भावांनी छोट्याशा भांडवलातून मिठाई व्यवसायाची सुरुवात केली. स्थानिक बँकांकडून कर्ज घेऊन “सत्यम शिवम सुंदरम्” या नावाने एक छोटेसे दुकान सुरू करण्यात आले.
दर्जेदार चव, शुद्ध साहित्य आणि परवडणाऱ्या दरांमुळे लवकरच परिसरातील ग्राहकांचा विश्वास मिळाला. सुरुवातीला जलेबी आणि लाडू सारख्या पारंपरिक मिठाईपासून व्यवसायाची सुरुवात झाली.
१९८२ मध्ये “श्री अंबिका स्वीट्स” या नावाने नवीन तंत्रज्ञानासह व्यवसायाचा मोठा विस्तार झाला. कालांतराने चिवडा, फरसाण, बाकरवडी आणि सणासुदीच्या खाद्यपदार्थांची निर्मिती सुरू झाली.
कुंडल येथे व्यवसायाची सुरुवात
व्यवसायाचा विस्तार
ब्रँडिंग आणि आधुनिकीकरण
नवीन पदार्थांची भर
नवीन पिढीचा सहभाग
सण आणि लग्न समारंभ मार्केटमध्ये प्रवेश
वारसा आणि विश्वास
कुंडल येथे व्यवसायाची सुरुवात
नावाने विस्तार
नवीन पिढी सहभागी
दिवाळी विशेष
Workers
kg Production Daily
Districts Customers
Years Experience